भूतावळ – top 10 close encounters

भूतावळ - real ghost stories

कोकणातल्या गोष्टी सांगताना भूतावळ बाहेर येणं साहजिकच आहे. या गोष्टींवर विश्वास ठेवणे न ठेवणे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. अगदी स्वत:ला असा एखादा अनुभव आला तरीही त्यावर विश्वास ठेवणं कठीण असतं. विशेषतः हॉस्पिटल मध्ये काम करणाऱ्या बऱ्याच लोकांना हे अनुभव येतात आणि विशेष म्हणजे त्यांना ते सहन करण्याची आणि नेहमीचा जीवनक्रम चालू ठेवण्याची क्षमताही असते.

गरीब बिचाऱ्या झाडाला

man-enemy-of-trees

असं म्हणतात की प्रत्येकाला स्वताच नशीब घडवण्याची संधी परमेश्वर देत असतो. पण दुर्दैवाने झाडांच्या बाबतीत मात्र ही गोष्ट मुळीच खरी वाटत नाही. आरडा ओरड करून आपल्या वेदना सांगू न शकणारी आणि कुठेही पळून न जाऊ शकणारी झाडं आयतीच माणसाच्या तावडीत

मालवणी डेज

मालवणी डेज

मी कोकणातलाच असलो तरी अगदी खेडे गावात वास्तव्य करण्याचा अनुभव मला नवीनच होता. इथे गणपतीत सर्वांच्याच घरी गर्दी असते आणि काय, कसे पासून इतरही अघळ पघळ गजाली होत असतात. गणपति गेले आणि गर्दी ओसरली. आमच्याही घरात फक्त मी आणि आई

मिरगाचो कोंबो – वडे सागोती

mirgacho kombo

छाया आबा साटमचा एकुलता एक चेडू. दोन झील, थोरलो प्रकाश (पकलो) आणि बारको सुनील (सुनलो). छाया आबाचा लय लाडक्या. मे म्हयन्यात आबान गाव जेवाण घालून आपल्या मांडवात चेडवाचा दाबात लगीन लावल्यान. जावय पण चाकरमानी गावलो. स्वताची कार घेवन जावय आणि चेडू

गावातल्या गावात

bird cherry visitor

बऱ्याच काळानंतर चार वर्षांपूर्वी गणपति साठी गावात आलो तेंव्हा आईची तब्येत बरीच खालावली होती. तिची इच्छा होती की तिचे शेवटचे दिवस गावातच जावेत. मला धड चहा सुद्धा करता येत नाही जेवणाची तर बातच सोडा. मुळातच आमच्या वाडीत अगदी मोजकी माणसं आणि वाडी गावापासून बरीच दूर असल्याने जेवण करायला किंवा अन्य कामासाठी माणूस मिळणं कठीण होतं.

सिंधुदुर्ग जिल्हा विशेष

sindhudurg special

पूर्वीचा रत्नागिरी व त्यानंतर विजयदुर्ग ते रेडी व वैभववाडी पासून समुद्रकिनार्‍यापर्यंतचा हा भाग सिंधुदुर्ग जिल्हा म्हणून स्वतंत्रपणे अस्तित्वात आला. शिवाजी महाराजांनी निर्मिलेल्या जलदुर्ग “सिंधुदुर्ग” याच नावाने त्याचे नामकरण करण्यात आले. सुमारे १६० किमी. लांबीचा समुद्रकिनारा, निसर्गरम्य रेडी, शिरोडा, सागरेश्वर, वेळागर,

आठवणीतला आम्रवृक्ष – आंब्यांनी भारलेला

huge mango tree

आठवणीतला आम्रवृक्ष – एप्रिल-मेच्या दिवसात मी दरवर्षी काहीसा nostalgic होतो. आठवतात शाळेत असतानाच्या काळातले हे दिवस. शाळेच सारं वर्ष मी या दिवसांची वाट पाहायचो. वार्षिक परिक्षा संपलेली असायची, शाळेला मस्त सुट्टी, अभ्यासाची कटकट नाही. मस्त relax दिवस असायचे. आणि त्या

वेंगुर्ल्याची जत्रा

vengurla jatra

वेंगुर्ल्याची जत्रा म्हणजे पर्वणीच असते. किती देवळे व किती जत्रा, किती नाटक कंपन्या, गजबजलेली जत्रा पहावी तर वेंगुर्ल्यातच. त्रिपुरारी पौर्णिमेला सातेरीची पहिली जत्रा व नंतर एकदा तशीच रामेश्वराची ही दुसरी जत्रा. जत्रा म्हटली की शाळा अर्ध्या दिवसाने सुटायची. आम्ही येतानाच

कोंकणचा आठवडा बाजार

weekly market konkan

कोकणात लोकसंख्या आणि गावं तशी लहानच. घाटावरच्या सारखी लाख लाख वस्तीची शहरे इथे नाहीत. त्यात करुन रत्नागिरी सोडले तर, म्हण्यासारखे मोठे शहर नाहीच. हल्ली चिपळूण सारखी तसेच हायवेवरची गावे वाढत असली तरी पुर्वांपार कोंकणचा आठवडा बाजार हा गावा गावातून पंचक्रोशीत

गजाली – बारक्याचो अ‍ॅक्सिडन्ट

malvani gajaali barko -accident

बारको गजाली मारण्यात तरबेज पण बारक्याच्या उचापतींमुळे बारक्याचेच गजाली गावात फेमस.  काय काय घटना पण बारक्याच्याच नशिबात कसे घडतत ह्या पण नवालच. हल्ली बारक्यान एक नविनच काम सुरु केल्यान. कोणाक कल्पनापण येवची नाय असो बिन भांडवली धंदो. डायरेक्ट तहसिलदार ऑफिसात